लोक बहुदा समोरच्याला बाह्य रूपाने ओळखतात
लिहू वाचू आनंदे… लोक बहुदा समोरच्याला बाह्य रूपाने ओळखतात, अंतरंग जाणून घ्यायला कुणाला वेळच नसतो. असं माझी बहिण स्मित पाठारे हिला वाटतं. आपण आपल्या जवळच्या रोज भेटणा-या, दिसणा-या व्यक्तींना त्यांच्या...
View Articleआपलं या विश्वात कुणीही नाही
लिहू वाचू आनंदे… आपलं या विश्वात कुणीही नाही. फक्त आपणच आपले आहोत असा विचार केला तरी एक गोष्ट लक्षात घ्यावयास पाहिजे की कुणीही आपलं नसलं तरी आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक क्षण हे आपले आहेत नी केवळ...
View Articleराष्ट्रपिता महात्मा गांधी
जन्म: ऑक्टोबर २, इ.स. १८६९ पोरबंदर, काठियावाड, भारत मृत्यू: जानेवारी ३०, इ.स. १९४८ नवी दिल्ली, भारत चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अखिल भारतीय काँग्रेस प्रमुख स्मारके: राजघाट धर्म: हिंदू पत्नी:...
View Articleया विश्वात अशक्य असे काहीच नाहीये
लिहू वाचू आनंदे… जर विचार करा. या विश्वात अशक्य असे काहीच नाहीये. फक्त आपल्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी. कुठलेही काम करण्याची तयारी हवी. कामाला दर्जा नसून काम म्हणजे काम. मग ते हलक्या किंवा उच्च...
View Articleतुळजा भवानी मंदिर तुळजापूर
महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे पूर्णपीठ म्हणजे उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि मराठी लोकांचे कुलदैवत असणार्या...
View Articleनावात काय आहे
आपण अगदी सहज म्हणतो की ” नावात काय आहे .” नावात काहीच नाही असे आपल्याला वाटतं असतं. पण मला असं वाटतं की या आपल्या नावात खूप काही दडलेलं आहे. आपण शोध घेत नाही तर आपल्याला दडलेला समजणार कसं. आपल्या...
View Articleशिवसेनेतील बंडखोर नेते
मनोहर जोशींना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतावं लागल. पण असा अपमान सहन करणारे शिवसेनेत ते एकटेच नेते नाहीत, या आधीही बर्याच नेत्यांना या प्रकारच्या अपमानाला सामोरे जावे लागले. १९९५...
View Articleकोजागिरी पौर्णिमा
आज कोजागिरी पोर्णिमा आहे. पण त्याआधी आपण कोजागिरी पोर्णिमा म्हणजे काय ते जाणून घेऊ. कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे, असे आज लक्ष्मी विचारते असते. आपल्या कर्तव्याला कोण जागे आहे, जो जागा असेल त्याला...
View Articleआजच्या तरूणपीढी बद्दल तुमचे मत
आजच्या तरूणपीढी बद्दल तुमचे काय मत आहे मिञानो नक्की सांगा… माझे मित्र नवनाथजी यांनी सुंदर नी चांगला प्रश्न उपस्थित केला आहे. आजची तरुण पिढी खरोखर सुषर, कर्तबगार आहे. जे काम हाती घेतील ते मन लावून करतील...
View Articleजगातील सर्वोत्तम गोष्टी
जगातील सर्वोत्तम गोष्टी तुमच्याकडे असणे शक्य नाही, पण जे काही तुमच्याजवळ आहे. त्यास सर्वोत्तम बनवणे तुमच्या हातात आहे. हे सर्वोत्तम विचार मंदाकिनी रासकर हिचे आहेत. मला खूप आवडले विचार. आपल्याकडे सर्वच...
View Articleसंस्कृतीचे प्रतिक –दिवाळी
दिवाळी म्हणजे दिव्यांनी संपूर्ण घर सजविणे. दीपावली हा शब्द “दीप” आणि “आवली” या शब्दांपासून बनलेला आहे. “दीप” म्हणजे दिवा, आणि ” आवली” म्हणजे रांग. म्हणजेच दिव्यांची रांग. भारतात दिवाळीचे सामाजिक आणि...
View Articleएकत्र कुटुंब पद्धती
एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय ? एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात. ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’...
View Article श्री केदारनाथ
श्री केदारनाथ बारा ज्योतिर्लिंग पैकी एक अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. श्री केदारनाथ हे हिमालयाच्या शिखरावर वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता सुधा फारच कठीण आहे. या ठिकाणी नेहमी हिमवर्षाव होत असतो. आणि...
View Articleहिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे जन्म – २३ जानेवारी १९२६ पुणे, महाराष्ट्र मृत्यू – १७ नोवेंबर २०१२ राजकीय पक्ष – शिवसेना पत्नी – मीनाताई ठाकरे निवास – मातोश्री, कलानगर,वांद्रे मुंबई. धर्म – हिंदू बाळ केशव ठाकरे किंवा...
View Articleमोक्ष आणि स्वर्ग !
याच देही याच डोळा | भोगिजे मुक्तीचा सोहळा || ( तुका ), मुक्तीचा सोहळा म्हणजे –: ‘मोक्ष’ संतांचा मोक्ष उधारीचा नाही. * मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळविण्याची स्थिती किंवा स्थान नव्हे व हे साध्य...
View Articleभारत आणि शेजारी चीन
भारत आणि शेजारी चीन भारत आणि चीन यांच्यात झालेले १९६२ सालचे युद्ध आणि त्यात झालेला आपला पराभव हे तर आपण कधीही विसरू शकणार नाही. भारत ची युद्धाला ४८ वर्ष उलटूनही आपण ते विसरू शकलो नाही. भारताच्या...
View Articleस्वप्नातील जग कॉलेज आणि आजचे आईवडील
स्वप्नातील जग कॉलेज आणि आजचे आईवडील १२ वि पर्यंतचे माध्यमिक शिक्षण संपले कि लगेच आपल्याला नि आपल्या आई वडिलांना ओढ लागते ती म्हणजे कॉलेजची. आपल्या पेक्षा हि जास्त ओढ असते ती आपल्या आईवडिलांची. कारण...
View Articleभारतीय संस्कृतीत घराचे व वास्तुशास्त्राचे महत्व ?
भारतीय संस्कृतीत घराचे व वास्तुशास्त्राचे महत्व ? घर म्हणजे नुसत्या मातीच्या किंवा सिमेंट विटाच्या भिंती नकोत. तसे तर घरात भिंती असाव्यातच कारण त्याशिवाय तर घर पूर्ण होऊच शकत नाही, पण घरात...
View Articleमराठ्यांचा इतिहास भाग १
मराठ्यांचा इतिहास भाग १ शिवाजी राजांचा जन्म १९.०२.१६३० ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. (जुनी तारीख ६.४.१६२७) .महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज्यांचीच निर्मिती आहे. शहाजी महाराजांनी त्यांची पुणे,...
View Articleकर्माचे फळ ….
व्यक्ती आणि समाजाचा संपूर्ण सांगाडा खिळखिळा करण्यात त्याची परिणीती झाली. यातून भयानक असंतोष, अशांती, गुंतागुंत निर्माण झाली आहे. विधात्याला संतुलनाची चिंता असते. खेळ कौतुकाला कुटीलतेचे स्वरूप येते....
View Article